Navodya Exam Online Test 1

Navodya Exam Online Test 1
http://

#1. वनस्पती प्राण्यांप्रमाणे इतस्ततः फिरत नाहीत. त्यांच्या मुळांमुळे त्या जमिनीत रुतलेल्या असतात. अन्नरस मिसळलेले जमिनीतील पाणी मूळ शोषून घेते आणि ते वनस्पतीच्या इतर भागांना पोहोचवते. डेलिया आणि गाजरासारखी काही मुळे अन्न साठवतात. पानांना सूर्यप्रकाश आणि हवा मिळावी, म्हणून खोड वनस्पतीला वर उचलते. खोड ही अन्ननलिकासुद्धा आहे. मुळाकडून ते अन्न घेते. पान सूर्यप्रकाश आणि हवा वापरून वनस्पतीला जगण्यासाठी आवश्यक असलेले अन्न तयार करते. बाष्प निघून जाण्यासाठी पानांत छिद्रे असतात. या छिद्रांमधूनच ते प्राणवायू श्वसनाच्या रूपाने घेते. फूल बिया निर्माण करते आणि त्यांतून नवीन वनस्पती वाढतात. 1. कोण वनस्पतींना जमिनीत पक्के धरते ?

मुळे

#2. खोडाला 'अन्ननलिका 'सुद्धा म्हणतात; कारण ते

मुळांकडून अन्न घेते.

#3. पुढीलपैकी कोणते विधान बरोबर नाही?

वनस्पतीसुद्धा फिरू शकतात.

#4. आपण वनस्पती ची पाने तोडली तर काय होईल?

ती लवकरच मरेल.

#5. नवीन वनस्पती तयार कशापासून होतात?

फुलांनी तयार केलेल्या बियांपासून

Finish

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *